-
देश -विदेश
FCRA- NGO फंडिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा
कर्नाटकातील कथित ९२.५५ कोटी रुपयांच्या परदेशी निधी गैरव्यवहार प्रकरणाने भारतातील FCRA नियमन, परदेशी निधीचा वापर आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न पुन्हा…
Read More » -
FLash
व्हाइट रॅबिट तंत्रज्ञान: भारताच्या डिजिटल सार्वभौमत्वाचा नवा आणि सुरक्षित अध्याय
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतील पुढचा टप्पा म्हणजे व्हाइट रॅबिट तंत्रज्ञान मानली जात आहे. यामुळे भारताने अनेक प्रकारे होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून…
Read More » -
Third Eye
आंदोलने, परकीय हस्तक्षेपाचे सावट आणि देशांतर्गत सुरक्षेचे प्रश्न
सध्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर अनेक महत्त्वाच्या घडामोडी एकाच वेळी वेगाने घडत आहेत. देशांतर्गत सुरू असलेली विविध आंदोलने,विद्यार्थ्यावरील लाठीचार्ज,…
Read More » -
Trends-Twist
न्याय म्हणजे काय? प्रतिशोध की पुनर्रचना?
समाजातील वाढती गुन्हेगारी आणि शिक्षेचे प्रमाण यावर सातत्याने चर्चा होत असते. शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याची ओरड…
Read More » -
FLash
पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज हरपला: डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
पुणे: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व, युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक आणि गांधीवादी विचारवंत माजी आमदार…
Read More » -
महाराष्ट्र
शेतकऱ्यांसाठी आता डिजिटल शेतीशाळा
बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प…
Read More » -
Uncategorized
माजी विद्यार्थ्यांच्या कडून झालेला सत्कार हाच खरा नागरी पुरस्कार:सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
अहमदपूर दि. 13.07.26 यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा पत्रकार रामलिंग तत्तापूरे सर यांनी त्यांच्या सेवेच्या काळामध्ये अत्यंत विनम्र पूर्वक, निष्ठापूर्वक, आणि…
Read More » -
लातूर जिल्हा
राम तत्तापुरे यांचा सेवापुर्ती सोहळा 12 जुलैला अहमदपूरात
यशवंत विद्यालया चे पर्यवेक्षक राम दत्तपुरे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. सोबतच त्यांचे शैक्षणिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात…
Read More » -
FLash
महाराष्ट्रातील समान नागरी कायदा: संकल्पना, स्वरूप आणि आव्हाने
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागू केला जाईल आणि त्यासाठी समितीचे गठन केल्याची घोषणा…
Read More » -
देश -विदेश
वारी : महाराष्ट्राच्या लोकमनाची जैविक परंपरा
पंढरपूरची वारी महाराष्ट्रातील परंपरेचा वारसा आणि लोकमनाची जैविक परंपरा मानली जाते. वारी आता आंतरराष्ट्रीय पातळीपासून सुरू झाली असून राज्यातून आणि…
Read More »