-
महाराष्ट्र
गट-ड च्या ७९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील विविध ७९ पदांच्या सरळसेवा भरतीची…
Read More » -
FLash
डाॅ बामुचा उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार डॉ.रामकृष्ण हरिदास कदम यांना जाहीर
छत्रपती संभाजीनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने वर्धापन दिनी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.…
Read More » -
मानवतेचा खरा दीपस्तंभ: भारतीय संत आणि त्यांचे मानवतावादी कार्य
आज ‘जागतिक मानवता दिन’ (World Humanitarian Day) आहे. जगभरात संकटग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या, मानवाधिकार आणि दयाभाव जोपासणाऱ्या व्यक्तींचे व संस्थांचे…
Read More » -
FLash
तारिक रहमान यांच्या भूमिकेमुळे भारताची कोंडी होणार?
शेख हसीनांचे प्रत्यार्पण होईपर्यंत बांगलादेश पंतप्रधान तारिक रहमान हे भारत दौरा करणार नाहीत असे आज बांगलादेशच्या वतीने स्पष्ट केल्यानंतर तारिक…
Read More » -
Trends-Twist
रीलच्या झगमगाटात चित्रपट हरवत चालला आहे का?
आज मनोरंजनाची व्याख्या झपाट्याने बदलत आहे. एकेकाळी चित्रपटगृहात जाऊन, अंधारात बसून, मोठ्या पडद्यावर कथा अनुभवणे हा एक समृद्ध सांस्कृतिक अनुभव…
Read More » -
FLash
सप्तधारा सप्तशक्तीने राष्ट्राच्या विकासाची गती वाढेल -पंतप्रधान नरेंद्र मोदी
दिर्घकालीन दृष्टीकोन, अर्थिक व सामाजिक बदलांचे मार्गदर्शन आणि राष्ट्रघटक शक्तींना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘विकसित भारत २०४७’ हे लक्ष्य…
Read More » -
Special Story
प्रज्ञेतील सनातन नेणी व: मुक्तिदायी जाणीव विकास अडसर
मानवी प्रज्ञेचा प्रवास कसा सुरू होतो.? तो विकास कसा होऊ लागतो? तो आरंभ कोठून होतो? प्रज्ञेत जाणीव कशी निर्माण होते?…
Read More » -
FLash
जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी व विविध संघटना मार्फत केले…
Read More » -
Uncategorized
ऑगस्ट १९४२ ते २०२६ : संघर्ष, विनाश आणि प्रगतीचा ८४ वर्षांचा प्रवास
९ ऑगस्ट २०२६ : ९ ऑगस्ट ही तारीख भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्वाची, तसेच मानवतेला हादरवून सोडणाऱ्या अणुविनाशाची साक्षीदार आहे.…
Read More » -
FLash
प्रतिकूल परिस्थितीवर जो मात करतो तोच खरं नेतृत्व करू शकतो: प्रा.शिवशंकर पटवारी
लातूर दि. ८ : “जो प्रतिकूल परिस्थितीवर मात करतो तोच कोणत्याही क्षेत्रातलं यशस्वी नेतृत्व करू शकतो” असे मत प्रा.शिवशंकर पटवारी…
Read More »